मुंबई-
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापनेची घोषणा आज केली. कॉंग्रेस सोडल्यानंतर भाजपचे दरवाजे राणे यांच्यासाठी बंद झाले होते. त्यामुळे राणे हे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा होती.
त्या प्रमाणे तसेच घडले.