मुंबई – राज्याच्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. 21 मे रोजी हे मतदान होणार असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. रायगड, नाशिक, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद येथील विधान परिषदेच्या जागांसाठी ही निवडणुक होणार आहे.
विधान परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या ७८ जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २३ आमदार आहेत. तर त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष