संविधान जाळणाऱ्यावर कार्यवाही करा.चांदुर बाजार ठाणेदार याना निवेदन

0
964
Google search engine
Google search engine

दिल्ली येथे संविधान जाळणाऱ्या देशद्रोहाचे गुन्हा दाखल करण्यासाठी बहुजन समाज यांचे ठाणेदार यांना निवेदन

चांदुर बाजार:-

राजधानी दिल्ली या ठिकाणी काही समाज कटकांनी भारतीय संविधान जाळल्याने त्याचे तीव्र पडसात संपूर्ण देशात उमटत असताना या संविधान जळणाऱ्या विरोधात अनेक ठिकाणी पोलिसात तक्रार देण्यात येत आहे.
तसेच ड्रा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल घोषणा दिल्या बद्दल त्या समाज कंटत याच्या वर गुन्हा नोंदविण्यासाठी चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.यावेळी
यावेळी रयत प्रमुख मा. राहूल भाऊ कडू, पोलिस पाटील संघटना विदर्भ अध्यक्ष राहुल उके, बामसेफ चे खापरे सर, लोकतांत्रिक जनता दल चे वसिम भाई, चंद्रशेखर तायडे, निलेश वानखेडे,अजय इंगळे, ईश्वर वाघमारे, भारत मुक्ती मोर्चा चे मिलिंद मेश्राम, शिक्षक संघटनांकडून राजेश लेंडे सर ,रयत तालुका प्रमुख अभिजित मांजरे, RMBKS चे तालुका अध्यक्ष शरद चव्हाण सर सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.