आपण घेतलेली जागा ही सर्व कागदपत्राची पुर्तता करुनच नियमानुसार जागा खरेदी केली आहे,
मदुसुधन सुर्यवंशी व हेमंत सुर्यवंशी यांच्यामधील वाद मिटवूनच घेतला आहे,
यामध्ये सुभाष सुर्यवंशी यांचा कसलाही तिळमात्र संबंध नाही कारण त्यांच्याविरुध्द जागा मालक हेमंत सुर्यवंशी यांनी डुप्लीकेट बनावट सही केल्यामुळे पोलीसात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे,
सदरील जागेचा व्यवहार हा नियमानुसार व सर्व कागदपत्राची पुर्तता करुनच झाला आहे,
त्यामुळे सर्व कागदपत्राची तपासणी न करता कुणीही बिनबुडाचे आरोप करु नये.
असा खुलासा प्रकाश आष्टे यांनी केला आहे