तेरमध्ये हर घर बिजली योजनेला अधिकार्याच्या चुकिमुळे ठेंगा२३५ कुटूंब अंधारात ३ उजेडात
उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे प्रधान मंत्री सहज बीजली हर घर योजना राबवण्यासाठी तेर येथे ग्रामपंचायत मार्फत सर्व्हे करण्यात आला होता त्यात २३५ कुटूंबे आढळून आले होते त्यापैकी फक्त तीनच लाभार्थी निवडल्यामुळे २३२ लाभार्थी हे या योजनेपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे पुन्हा तेरकरावर टांगती तलवार आसल्याचा प्रकार समोर आला आहेया प्रकाराकडे जन्मभुमीचे नेते / गावपुढारी गरीबांना न्या देण्यासाठी लक्ष देतील का असा सवाल उपस्थीत होत आहे हा प्रकार केवळ महावितरण च्या अधिकार्याच्या मनमानीमुळे व पूढार्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्यामुळे गोरगरीबांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे