ऐन दिवाळीचा तोंडावर – राज्यात तब्बल 14 तासांपर्यंत भारनियमन – गर्मी मुळे ग्राहक परेशान

0
555
Google search engine
Google search engine

ग्रामीण भागात जास्त भारनियमन – शेतकरी हवालदिल

अमरावती- : कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात ऐन दिवाळीचा तोंडावर तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अगोदरच ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरणने आणखी एक चटका दिला आहे.