रामायणद्वेष म्हणजे संस्कृतीद्वेष. निधर्मीवादाचे (सेक्युलरशाहीचे) हेच धोरण असल्यामुळे भारत आधुनिकीकरणाचा पाठपुरावा करत आहे. सायबर वॉर आणि केबल यांनी संस्कृतीद्वेष शिकवला. असेच चालले, तर भारताचे संपूर्ण अधःपतन होणे, ही आता दूरची गोष्ट राहिली नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयता (Secular Nationalism) हा तमाशा आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, ऑक्टोबर २०१५)