ही एक प्रचलित म्हण आहे. भारताच्या संदर्भातही ती लागू पडते. स्वातंत्र्यापासूनच्या ७० वर्षांत बहुतांश राजकीय पक्षांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी काही केले नाही. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ज्यांना ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी काही करावे’, असे वाटते, ते मोठ्या संख्येने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभागी होतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले