सोलापूर जिल्ह्यातील ऊस आंदोलन पेटणार असून प्रहार संघटने कडून येते १७ तारखेला सहर मंञ्याच्या घरासमोर रक्तदान करून एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहे सुरूवात गांधीगिरीने करणार पंरतु जर शेतकऱ्यांना ३५००रु दर जर नाही दिला तर आंदोलन कधी भगतसिंग गिरीने होईल हे सांगता येणार नाही असे स्पष्ट इशारा प्रहार पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री अतुल खुपसे पाटील यांनी निवेदन देता वेळी कलेक्टर यांना दिला यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे तालुका उपअध्यक्ष गणेश ढोबळे,दत्ताभाऊ व्यवहारे उपस्थित होते.