बादल डकरे / चांदुर बाजार :
आपण सरकारी नोकरीत असून आपल्या एका चुकीमुळे सरकारी यंत्रणा फरकटु शकते त्यामुळे असदपूर येथील अंगणवाडी सेविका राजकन्या बंड या एका प्रकरणात सरकारी साक्षीदार म्हणून होता.मात्र त्या या साक्ष प्रकरणी फितूर झाल्याने त्यांना साक्षदार फितूर झाल्याचे घोषित करण्यात आले.त्याच्या शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे आता त्यांच्या वर शिष्ठभागाची कार्यवाही होणार असल्याचे स्पस्ट झाले आहे.
आपण सरकारी कर्मचारी असून आपण जी सरकार प्रति सकारत्मक असले पाहिजे मात्र सरकारी कर्मचारी हे फितूर झाल्याने अनेक वेळा शासनाचे मोठ्या प्रमाणात होत असते.बंड याच्या कार्यवाही वरील अनेक सरकारी कर्मचारी हे आपल्या कामात हयगय करणार असल्याचे स्पस्ट होणार आहे.