भारताला विजयासाठी 194 धावांचे लक्ष

0
1023
Google search engine
Google search engine

भारत विरुद्ध इंग्लैंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी भारताने इंग्लैंडला दुसर्या डावात 180 धावात गुंडाळुन विजयाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
तत्पुर्वी इंग्लैंडकडुन अष्टपैलु खेळाडु सैम करनच्या 63 धावा वगळता कोणीही मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. भारताकडुन इशांत शर्मा 5 ,आश्विन 3 तर उमेश यादवने 2 गडी बाद केले.

पहिला डाव –
इंग्लैंड – 287/10

भारत – 274/10

दुसरा डाव –
इंग्लैंड – 180/10
भारत –