मराठ्यांनी काय केलं असं ज्यामुळे 100% बंद यशस्वी झाला पहा फोटो….. एसटी बसेसही धावल्या नाहीत , MIDC ही बंद ….

0
1718
Google search engine
Google search engine

अमरावती : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज पूकारलेल्या महाराष्ट्र बंदला अमरावती शहर आणि जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. खर तर दगड फेक किंवा दहशत निर्माण करून सहसा बंद केला जातो परंतु मराठ्यांनी शांततेचा मार्गाने सर्वांना विनंती केली तेव्हा व्यापारी प्रतिष्ठानांसोबतच शाळा,MIDC महाविद्यालये १०० टक्के बंद होती.

MIDC परिसरात काही कंपन्यांना विनंती करीत एक दिवस बंद ठेवा असे हात जोडून सांगण्यात आले तेव्हा सर्वांनी हो म्हणत आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली

जिल्ह्यात कुठेही अनूचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. एकुणच बंद शांततेत पार पडला.