दिल्ली येथे संविधान जाळणाऱ्या देशद्रोहाचे गुन्हा दाखल करण्यासाठी चांदुर बाजार तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदन देऊन अट्रॅसिटी कायदा आणखी मजबूत करा तहसिलदार यांच्या निवेदनात मागणी
शशिकांत निचत:;-चांदुर बाजार
राजधानी दिल्ली या ठिकाणी काही समाज कटकांनी भारतीय संविधान जाळल्याने त्याचे तीव्र पडसात संपूर्ण देशात उमटत असताना या संविधान जळणाऱ्या विरोधात अनेक ठिकाणी पोलिसात तक्रार देण्यात येत आहे.
तसेच ड्रा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल घोषणा दिल्या बद्दल त्या समाज कंटत याच्या वर गुन्हा नोंदविण्यासाठी चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे तसेच तहसीलदार यांना न निवेदन देण्यात आले.यावेळी बहुजन समाज बांधव तसेच भारतीय संविधान बचाव समिती तळवेल यांनी दिले.