अमरावती :- आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीन जाळण्यात आले सोबतच प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला
अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा जिल्ह्यातील सोयाबीन, कापसी, संत्रा, मूग व जवळपास सर्व पिके अल्पवृष्टी व रोगांच्या प्रादुर्भावाने खराब झाली असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकार्यांना तात्काळ सरसकट प्रति एकरी ३०००० रुपये आर्थिक सहाय्य्य द्या. अश्या मागण्या निवेदनामार्फत करण्यात आल्या
Home आपला विदर्भ अमरावती आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाळले सोयाबीन,...