तुळजा भवानी मंदिरातल्या दर्शन मंडपातील पाणी संपल्यामुळे भावीक , कर्मचार्यांची गैरसोय

0
784

उस्मानाबाद – तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरातील दर्शन मंडपाचे आज सर्व मजल्या वरील पाणी रात्रभर संपले त्यामुळे टॉईलेट , बाथरूम ,पिण्यास पाणी नसल्यामुळे भाविकांना , कर्मचारी , डॉक्टर्स यांची गैरसोय झाली आहे सेवे च्या बदल्यात सजा मिळत आहे कि काय असा सवाल भावीक व कर्मचारी वर्गातून उपस्थित होत आहे