पाच मुलांचा विहिरीत पडून मृत्यू – अधिक तपास पोलीस करत आहेत

0
678
Google search engine
Google search engine

दुर्दैवी घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.

कल्याण : कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई च्या कल्याण पूर्वेच्या नेतीवली लोकग्राम परिसरातली घटना आहे. पाचही मुलं स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती आहे मिळाली आहे.

फोटो – फाईल