दुर्दैवी घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.
कल्याण : कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई च्या कल्याण पूर्वेच्या नेतीवली लोकग्राम परिसरातली घटना आहे. पाचही मुलं स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती आहे मिळाली आहे.
फोटो – फाईल