उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्याचे सुपूत्र उद्योजक शंकरराव बोरकर यांना विरशैव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले हा सन्मान लिंगायत समाजाने आयोजीत केलेल्या मेळाव्यात करण्यात आला ता 11/11/2018 रोजी महाराष्ट्र विरशैव लिंगायत सभा नांदेड यांनी आयोजित केलेल्या,समाजाचा भव्य मेळाव्यात मला “विरशैव रत्न 2018” हा पुरष्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी आ.अमरनाथ राजूरकर,आ हेमंत पाटील,आ.राम पाटील रातोळीकर,जयराज कारभारी,उद्योजक राजेंद्र हुरणे,सुमित मोरगे ,रवि चलवदे ,विश्वनाथ देशमुख,राजन मिसाळे,रितेश बुरांडे,विजय होकर्णे इत्यादी हजारो समाज बाधव उपस्थित होते हा पुरस्कार प्रदान झाल्यामुळे शंकरराव बोरकर
यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे