*दहा लाखाचे नुकसान* *दोनशे मजूरांचे बेरोजगारीचा रोजगाराचे साधन हरवले*
सिंदेवाही- तालुक्यापासुन १६ किमी अंतरावरील नवरगाव येथील परप्रांतीय मिरची उधोग संकलन केंद्र तिरुपति मील जवळील मिरची केंद्राला दोनशे मजूर मिरची छाटन्याचे कार्य सुरु असतांना अचानक आग लागली या आगीत जवळपास आठ ते दहा लाखाचे नुकसान झालेले आहे. वृत्त लिहेपर्यंत मिरची संकलन केंद्राच्या मालकाचे नाव कळले नाही.