हे राहणार महाराष्ट्र चे नवीन सरकार ….याच्या पाठींब्यामुळे भाजपा अडचणीत?
विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन 19 दिवस कालावधी होऊन सुद्धा सत्ता स्थापन करण्याचा तिढा अध्यापही सुटला नसला तरी भाजपा आणि शिवसेना यांचा संघर्ष अत्यंत शिगेला पोहचला आहे.2014 च्या निवडणूक मध्ये शिवसेनेला फक्त नावालाच सत्तेत ठेवलेले आणि उपमुख्यमंत्री सुद्धा नाकारलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, आणि कॉग्रेस हे सुद्धा प्रयत्नशील असल्याचे दिसत असताना महाराष्ट्र मध्ये खिचडी सरकार येणार असल्याचे भाकीत सध्या तरी दिसत आहे.मात्र या बाबत चे अधिकृत चित्र सायंकाळी 7.30 नंतर स्पष्ट होणार आहे.