रेल्वे रुळावर झोपलेले १४ मजूर चिरडून ठार :- करमाडा रेल्वे स्टेशन जवळील घटना ..?

0
2093

संभाजीनगर :- लॉकडाऊन मध्ये अडकलेली मध्य प्रदेशातील राहणार  जालना येथील SRG कंपनीत काम करणारे १९ मजूर संभाजीनगरकडे रेल्वे रुळाच्या मार्गाने येत होते. रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले असता अचानक आलेल्या मालवाहू रेल्वे खाली ते चिरडले गेले. यात १४ मजूर जागीच ठार झाले. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील आहेत. ते संभाजीनगर वरून भुसावळ येथे श्रमिक रेल्वेसाठी जात असल्याची  प्राथमिक माहिती आहे.