ब्राम्हणवाडा थडी येते वादळी वाऱ्यासह गारपीट

0
772
Google search engine
Google search engine

कांदा पिकाचे सर्वात जास्त नुकसान

चांदुर बाजार:-दिनांक 15 एप्रिल दुपारी 3.30 ते 4च्या दरम्यान झालेल्या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर तालुक्यातील ब्राम्हणवाडा ठडी या गावामध्ये तुरीच्या दाण्या इतकी गार झाली आहे.

खरे पाहता कांदा काढणीला तालुक्यात नुकतीच सुरुवात झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी यांच्या तोंडचा घास खाली पडला आहे.