पत्रकार – शिवाजी राजेसावंत यांना कर्णधार पुरस्कार प्रधान करताना
कळंब –प्रतिनिधी दि 7,. दिलीप गंभीरे दैनिक सकाळ तालुका प्रतिनिधी यांनी ता 6, गुरुवार रोजी विमासप्ताहादरम्यान एलआयसी कळंब शाखेला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. व पत्रकारांठी काही एलआयसी च्या नविन योजना आहेत काय त्याचा फायदा किवा लाभ पत्रकारांसाठी होईल काय या बाबत शाखा अधिकारी श्री भारत कवडे व श्री भारत चोरघडे यांच्या समावेत चर्चा करण्यात आली आसुन पत्रकारांसाठी आनेक चांगले प्लॅन आहेत याचा प्रत्येक पत्रकारांनी लाभ ध्यावा असे अवाहन सुध्दा भारत कवडे साहेब यांनी केले आहे . यावेळी कर्णधार गौरव पुरस्कार शिवाजी सावंत यांना देण्यात आला. यावेळी विकास अधिकारी शिवाजीराव मांडवे, प्रवीण जोशी, विमा प्रतिनिधी शिवराज ढोबळे, आदी उपस्थित होते.