वाठोडा शुक्लेश्वर / गजानन खोपे –
भातकुली तालुक्यातील दगळागड येथील छोट्याशा गावामध्ये सोयाबीनच्या एकरी ८० किलो उत्पन्न व १६००रु त्यामुळे येथील शेतकरी भाष्कर रामचंद्र सनके यांचे हदयविकाराने निधन झाल्याची घटना २७आँक्टोबर रोजी घडली, तसेच सततची नापिकी ,नैसर्गिक आपतीमुळे यावर्षी सोयाबीन पिंकाचे नुकसान झाले.त्यात मुलीच्या लग्नाचे आवहान,मुलीचे शिक्षन,बँकांचे कर्ज,फायनान्स कंपनीचे कर्ज त्यामुळे हा शेतकरी हताश झाला व सोयाबीनच्या गंजीवरच तीव्र हदयविकाराने त्याचा मुत्यु झाला.शासनाने त्वरीत आर्थीक मदत करुन या शेतकरी कुटुंबाला हातभार लावावा अशी मागणी ग्रामवाशी यांनी केली आहे.