हैदराबाद: असीमानंद यांचा प्रकरणाचा सुनावणी नंतर तात्काळ राजीनामा देणारे हैदराबादच्या न्यायाधीशांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. हैदराबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांचा राजीनामा नामंजूर करत, त्यांनी मागितलेली 15 दिवसांची सुट्टीही रद्द केली.
इतकंच नाही तर त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.