तिवसा /ईसापूर
–
सध्या लाँकडाऊन मुळे सर्व काम धंदे बंद आहे या मुळे शेतकरी शेतमजुर संकटात सापडलेला आहे यातच रिलायन्स फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने तिवसा तालुक्यातील ईसापूर येथे अंध अपंग विधवा व गरजवंत व्यक्तींना किराणा धान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच अध्यक्ष अमर वानखडे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरोशे तिवसा संपर्क प्रमुख पवन खरासे तिवसा शहर अध्यक्ष अनुप देशमुख उपाध्यक्ष पंकज पांडे प्रसिध्दी प्रमुख ऋषी निघोट ईसापूर शाखा अध्यक्ष प्रशांत इंगळे उपाध्यक्ष शरद देशमुख जेष्ठ नागरिक विनोदराव इंगळे उपस्तीत होते