निलेश मेश्राम / सडक अर्जुनी:-
सडक अर्जुनी तालुक्यातील कोहलीटोला ह्या गावातील सेवक्राम रामजी लाडे यांच्या शेतातील तीन एकरची संपूर्ण तनिस शेतामध्ये ठेवली असता कुणीतरी अज्ञात वक्तीचे त्या तनसाच्या ढिगाला आग लावली हा दुसमणीचा कट असल्याचे सदर शेतकरी संशय घेत आहे, आता त्या शेतकऱ्याला जनावरांना चारा नसल्याने शेतकरी संकटात पडला आहे