शिवसेना जर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असलेले सर्व प्रकारचे नाते तोडणार असेल तरच शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यावर विचार करू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.