*मंत्री बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी मोझरीतुन दिल्लीला रवाना*

0
1411
Google search engine
Google search engine

अमरावती – संपूर्ण देशात कृषी कायद्याविरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह आदी राज्यातील शेतकऱ्यांचे दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील राज्यमंत्री बच्चू कडू हे आज दिल्लीकरिता मोझरी येथून रवाना झाले  गुरुकुंज मोझरी येथे ‘चक्काजाम’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा अर्ध्या तासापासून ठप्प झाला आहे. हजारो शेतकरी हे दुचाकी दिल्लीत धडक देणार आहे.