धर्माच्या नावावर भारताची फाळणी झाली; मात्र आजही भारतभूमी हिंदु राष्ट्र म्हणून घोषित झालेली नाही. केंद्रात भाजपचे सरकार येऊनही अयोध्येत राममंदिराची उभारणी झाली नाही. साधू-संत यांच्यावर केले जाणारे खोटे आरोप, त्यांचा होणारा छळ, गोहत्या, लव्ह जिहाद या सर्वांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे. भारताला हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही.