अचलपुर:-
सध्या दिपावली चा उत्सव साजरा करण्याची सर्वांची घाई त्याकरिता विविध मिठाई,कपडे,वस्तू व फटाके खरेदी ची सर्वत्र धामधूम अशा प्रसंगी महर्षी दयानंद वैद्दिक विचार ट्रस्ट शाखा परतवाडा चे नवयुवक भटक्या व पालघर मध्ये गावा बाहेर राहणा-या मुलांची दिवाळी कशी आनंदात जाईल याचा विचार करून त्यांना नवीन कपडे व खाद्य पदार्थ देवून एक आदर्श प्रस्थापित करतात हे महत्त्वाचे असाच एक कार्यक्रम स्थानीक अंबीका लाँन्स मध्ये संपन्न झाला.
महर्षी दयानंद वैद्दिक ट्रस्ट शाखा परतवाडा तर्फे आज दि17.रोजी धनञयोदशी निमित्त भटक्या व पालघर मध्ये राहणाऱ्या छोट्या मुलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम श्यामजी बोचरे यांचे अध्यक्षतेखाली अंबिका लाँन परतवाडा येथे संपन्न झाला.याप्रसंगी पालघर मध्ये राहणाऱ्या गोरगरीब लहान मुलांना दिवाळी निमित्त नविन कपङे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आचार्य निरंजनजी महिला बालकल्यान सभापती सौ अक्षराताई रुपेश लहाने प्रा प्रसादजी मङावी प्रा बिजवे सर राउत सर सौ माधुरी शिंगने जयस्वाल मँङम बोचरे मँङम प्रमोद नैकेले व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेकरीता पंकज शहासर,सोहन खङसे तुलसिदास सवैया,निलेश मोहोङ आदिंनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन कु स्वातीताई वानखडे यांनी केल