पवनराजे व दत्ता घोगरे करणार कळंबमध्ये मनसे स्टाईलने आंदोलन

0
878
Google search engine
Google search engine

धडाडिचे मनसैनिक मा कळंब तालुका आध्यक्ष दत्ता घोगरे

कळंब शहराचा बुलंद आवाज मनसे शहर अध्यक्ष पवनराजे वरपे

उस्मानाबाद- सध्या उस्मानाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावले आसून या भागात गेल्या दाहा वर्षापासून पाऊस नसल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे कळंब तालुक्यात सध्या तिव्र दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे याची दखल घेऊन मनसेचे कट्टर मनसैनिक अशी तालुक्यात ओळख आसणारे कळंब तालुका आध्यक्ष दत्ता घोगरे व कळंब शहर अध्यक्ष पवनराजे वरपे यांनी शेतकर्यांच्या मागणीसाठी मनसे स्टाईलने आंदोलन करणार आसल्याचा ईशारा दिला आहे उस्मानाबाद जिल्ह्याची 2018 खरीप पिकाचे आणेवारी सरसकट 53% लावावी या बद्दल .जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा खरीप पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती च्या सामोरे जावे लागत आहे . तसेच सर्व बाजू लक्षात घेऊन लवकरात लवकर दुष्काळ ग्रस्त जिल्ह्य जाहीर करण्यात यावा . अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल . आशा प्रकारे कळंब तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे .यावेळी कळंब मनसे तालुका अध्यक्ष-दत्ता घोगरे , शहर अध्यक्ष- पवनराजे वरपे, ,सचिव-संतोष बरकुल ,वसंत बरकुल,दया कांबळे,किशोर गोरे,महेश येडके,जिल्हा आध्यक्ष वैशाली गायकवाड यांच्या सह मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते