*संचारबंदीत अद्याप कुठलाही बदल नाही -जिल्ह्यात २२ मेपर्यंत यापूर्वीच संचारबंदीत कडक निर्बंध लागू आहेत.

0
6561
Google search engine
Google search engine

*संचारबंदीत अद्याप कुठलाही बदल नाही*

जिल्ह्यात २२ मेपर्यंत यापूर्वीच संचारबंदीत कडक निर्बंध लागू आहेत. त्यात अद्यापपर्यंत कुठलाही बदल झालेला नाही.

एका वृत्तपत्रात १ जूनपर्यंत संचारबंदी लागू अशी चुकीच्या वेळा नमूद असलेली बातमी प्रसिद्ध झाली आहे. सदर वृत्त चुकीचे असून, अद्याप कुठलाही बदल झाला नसल्याचे
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे.
०००