*संचारबंदीत अद्याप कुठलाही बदल नाही*
जिल्ह्यात २२ मेपर्यंत यापूर्वीच संचारबंदीत कडक निर्बंध लागू आहेत. त्यात अद्यापपर्यंत कुठलाही बदल झालेला नाही.
एका वृत्तपत्रात १ जूनपर्यंत संचारबंदी लागू अशी चुकीच्या वेळा नमूद असलेली बातमी प्रसिद्ध झाली आहे. सदर वृत्त चुकीचे असून, अद्याप कुठलाही बदल झाला नसल्याचे
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे.
०००